Category: Amol Dixit
Positive Attitude ( सकारात्मक दृष्टीकोन )
माझ्या प्रशिक्षण सत्रांमध्ये मी माझ्या clients ह्यांना सकारात्मक दृष्टीकोन आणि ते किती महत्वाचे आहे हे समजून घेण्यास मदत करतो.
दृष्टीकोन म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे, वस्तूकडे किंवा परिस्थितीकडे पाहण्याची वृत्ती. बर्याच लोकांना त्यांच्या मनोवृत्तीबद्दल किंवा वागण्यावर होणार्या परिणामाबद्दल भान नसते.
दृष्टिकोन दोन प्रकारचे आहेत: नकारात्मक किंवा सकारात्मक.
चला, सकारात्मक दृष्टीकोन काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
- अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की सकारात्मक दृष्टीकोनामुळे तुमचे जीवन जगण्याचा दृष्टिकोन व्यापक आणि शक्यतांनी भरलेले बनते. सकारात्मक विचार ताण व्यवस्थापनास मदत करते आणि आपले आरोग्य सुधारू शकते;
- एक सकारात्मक दृष्टीकोन मनाची अशी अवस्था आहे जी अनुकूल परिणामांची कल्पना करते आणि तशी अपेक्षा करते;
- सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे सकारात्मक विचार. ही एक मानसिक वृत्ती आहे जी जीवनाच्या उज्ज्वल बाजूवर लक्ष केंद्रित करते. दुसर्या शब्दांत, सकारात्मक विचारसरणी ही अशी विचारांची निर्मिती करण्याची प्रक्रिया आहे जी ऊर्जेला वास्तविकतेत बदलते आणि रूपांतरित करते;
- एक सकारात्मक मन आनंद, आरोग्य आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी समाप्तीची प्रतीक्षा करते;
- सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे आयुष्यातील त्रासांकडे दुर्लक्ष करणे असे नाही. याचा अर्थ निराशावादी होण्याऐवजी आशावादी असणे आणि गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी शोधणे होय;
- सकारात्मक दृष्टीकोन सकारात्मक जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक असते;
- जीवनाच्या चढ-उतारांमध्ये ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे जीवनातील प्रत्येक घटकासाठी आवश्यक आहे;
- सकारात्मक दृष्टीकोन सकारात्मक संधी आणते;
सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला यशस्वी बनवते; - एक सकारात्मक वृत्ती आपल्याला त्याच्या placebo परिणामामुळे आजारापासून बरे होण्यास मदत करते;
- एक सकारात्मक दृष्टीकोन आपली उपस्थिती आनंददायक बनवते;
- सकारात्मक दृष्टीकोन आपल्याला यशस्वी आयुष्याकडे घेऊन जाते.
मनाच्या सकारात्मक चौकटीत राहण्यासाठी येथे काही उपाय आहेतः
- स्वत: ला जाणून घ्या;
- कृतज्ञता ठेवा;
- सकारात्मक लोकांची संगत ठेवा;
- आपले व्यक्तिमत्त्व विकसित करा;
- आपल्या क्षमता आणि कौशल्ये वाढवा;
- आपल्या आव्हानांची पूर्तता करा;
- अपयश स्वीकारा;
- आपल्या जीवनाचे वर्णन करण्यासाठी सकारात्मक शब्द वापरा;
- तक्रार करायाचे थांबवां;
- प्रत्येक गोष्टीत चांगले शोधण्याचा प्रयत्न करा;
- प्राणायाम करा;
- समस्यांचे निराकरण करा;
- आनंदी रहा, हसा आणि इतरांना हसू द्या.
आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.
Be Positive 😊

Importance of Emotional Intelligence – EQ ( Marathi version)
भावनिक बुद्धिमत्ता (EQ) ही स्वतःची आणि इतरांची भावना ओळखण्याची, मूल्यांकन करण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता आहे.
उच्च EQ असलेले लोक हे चांगल्या प्रकारे करू शकतात:
- भावना व्यवस्थापण;
- भावनांचे निरीक्षण करणे;
- विचार आणि वर्तन मार्गदर्शन करण्यासाठी भावनिक माहितीचा वापर करणे;
- सकारात्मक विचारसरणीसाठी त्यांचा वापर करा;
- त्यांच्या स्वतःच्या भावना ओळखणे, मूल्यांकन करणे, नियंत्रण करणे आणि व्यक्त करणे;
- भावनिक अर्थ समजून घेणे.
उच्च EQ असलेले लोक सामान्यत: कार्यसंघ आणि सेवेत उत्कृष्ट कामगिरी साध्य करतात आणि अधिक पुढाकार घेतात.
लहानपणापासूनच दुसर्यांबद्दल विचार करणे आणि सहकार्याच्या सामान्य तत्त्वांमुळे मुलांमध्ये भावनात्मक जागरूकता वाढू शकते.
एखादी व्यक्ती इतरांशी कशी संबंध ठेवते आणि आत्म-नियंत्रण कसे ठेवते यावर EQ अंशतः निश्चित केले जाते. प्रभावी कोचिंगद्वारे लहान तसेच प्रौढ, हे आपल्यातील EQ वाढवू शकतात..
भावनिक बुद्धिमत्ता शिकविण्याच्या काही धोरणांमध्ये सकारात्मक वर्तनांचे मॉडेलिंग करणे, इतरांना कसे वाटते याबद्दल विचार करण्यास प्रोत्साहित करणे आणि इतरांबद्दल अधिक सहानुभूती दाखवण्याचे मार्ग शोधणे, हे समाविष्ट आहे.
बर्याच लोकांना असे वाटते की EQ फक्त इतर लोकांशी परस्पर कनेक्ट करण्यातच चांगले आहे, जे असूही शकते, परंतु ते आपल्या आत्म-आकलनापासून आणि आत्म-जागरूकता पातळीपासून सुरू होते. जेव्हा आपल्याला त्याबद्दल माहिती व आपला त्या दिशेने सराव असेल, तेव्हाच हा बदल होईल.
आई – प्रथम गुरु
‘ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ ही म्हणच सांगून जाते की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात ‘आई’ चे महत्त्व काय आहे ते.
जन्माला आलेल्या बाळाची जगाशी झालेली पहिली ओळख म्हणजे ‘आई ‘. बाळाचे प्रथम गुरू म्हणजे ‘आई’, मग जर उत्कृष्ट शिष्य घडवायचा असेल तर प्रथम गुरू ने त्याला उत्कृष्ट शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. बाळ आपल्या आईला बघूनच बोलायला शिकते , ते आई जी भाषा बोलते तीच भाषा प्रथम शिकते म्हणूनच तर तिला ‘मातृभाषा’ असे संबोधले जाते. ‘आई’ म्हणजे मुलांच्या जीवनातील एक आधारस्तंभ , हा आधारस्तंभ जेवढा सक्षम, आनंदी, सकारात्मक तेवढेच मुलांचे जीवन सक्षम, आनंदी आणि सकारात्मक होते.
खरेच ‘आई’ होणे म्हणजे एक मोठी शक्ती, एक मोठी जबाबदारी आहे आणि ती पेलण्याची क्षमता सुद्धा निसर्गाने त्या ‘आई’ मध्ये दिलेली असते. मुलांच्या जडणघडण होण्यामध्ये सर्व परिवाराचे योगदान असतेच, पण ‘आई’ चे योगदान नेहमीच कांकणभर जास्त असते.
जर एखाद्या मातेला वाटत असेल की आपल्या पाल्यांनी हुशार बनावे, सुखी व्हावे, स्वतःचा व्यक्तिमत्त्व विकास करून समाज व देशाचा विकसात हातभार लावावा तर प्रत्येक मातेला त्याचे शिक्षण आपल्या मुलांना असे दिले पाहिजे , जसे आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्री म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या माँसाहेबांनी दिले.
प्रत्येक मातेला वाटत असते की आपल्या मुलाने जगात स्वतःचे नाव करावे, प्रतिष्ठा मिळवावी, पण हे साध्य तेव्हाच होईल जेव्हा आई त्या मुलासमोर स्वतःच्या रूपाने उदाहरण ठेवेल तेव्हा. आपल्या मुलाने अभ्यास करावा असे वाटत असेल तर आईने स्वतःमध्ये अभ्यासु वृत्ती जोपासली पाहिजे. जर वाटत असेल की आपल्या मुलांनी सकारात्मक विचार करावा तर तो कसा करावा ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले पाहिजे. जेव्हा मुलांसमोर आई सुखी, सकारात्मक व यशस्वी आयुष्य कसे जगावे ह्याचे उत्तम उदाहरण पेश करेल तेव्हा मुलांना समजून घेणे आणि समजून सांगणे आईला सोपे जाईल.
आई असणे एक शक्ती आहे आणि त्या शक्ती बरोबरच आपसूक मोठी जबाबदारी येते. मला ‘स्पायडर मॅन’ मधील एक dialogue नमूद करावा असे वाटते – “Great Powers bring Great Responsibilities” व ती पेलण्यासाठी प्रत्येक आईने स्वतःला सक्षम बनविलेच पाहिजे , तरच हा समाज व देश सक्षम बनेल.

मराठी माणूस
‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ ही मराठी serial बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की एखाद्या मराठी माणसाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी, त्याला मागे खेचण्यासाठी बाहेरच्यांपेक्षा जवळची व ओळखीची व्यक्ती किती कारणीभूत असतात ते. साक्षात शिवपुत्राला स्वकीयांकडूनच जर एवढा त्रास होऊ शकतो तर प्रगती करणाऱ्या सामान्य व्यक्तीला किती त्रास होत असेल. हो नक्कीच होत असणार, म्हणूनच तर मराठी माणूस एवढा शूरवीर, धाडसी तरी तो नेहमी आपल्या पाठीवर ढाल घेऊन असतो कारण त्याला कुठेतरी माहीत असते की आपल्यावर चुकून ही वार झाला तर तो पाठीवरची होईल, आणि तो करणारे आपलेच असतील. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून ते वारंवार सिद्ध झाले आहे.
पण, एक मराठी माणूस म्हणून मला एक प्रश्न नेहमीच पडतो की आपल्याच माणसाला मागे खेचून काय फायदा होत असेल ? , कारण एखाद्याला मागे खेचताना मागे खेचणारा व्यक्ती ही आपसूक मागेच जातो , म्हणजेच ना त्याची प्रगती होत ना दुसऱ्याची , किती संकुचित वृत्तीचे प्रमाण असेल हे. ह्याच वृत्तीमुळे, मराठी समाज ज्याची धमक दिल्ली वर राज्य करण्याची आहे , तो समाज ७० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही एकही पंतप्रधान देऊ शकला नाही. चित्रपटसुष्टी एका मराठी माणसाने निर्माण केली पण आज एकही मराठी नट किंवा नटी Bollywood मध्ये top ला सध्या तरी नाही. ज्या क्रिकेट टीम मध्ये अर्ध्याहून अधिक मराठी players असायचे त्या टीम मध्ये आता मराठी player कधीतरी दिसतो. जे राज्य कधी पहिल्या स्थानावर होते ते आता सहाव्या स्थानावर आहे. ह्या सगळ्याला कुठेतरी आपली संकुचित वृत्तीच कारणीभूत असावी ह्याला दुमत नसावे.
आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना ही स्वराज्य स्थापन करताना स्वकीयांकडून त्रास झाला होता, आणि तो मोडून काढत महाराजांनी अखेर स्वराज्य स्थापन केलेच. ते नेहमी म्हणत ‘स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ‘ , म्हणजेच ज्यांनी स्वराज्याला विरोध केला त्यांनी कुठेतरी श्रींच्या आशीर्वादाबद्दलच प्रश्न चिन्ह उभे केले. कितीही उलटसुलट प्रयत्न झाले तरी अखेरीस स्वराज्य स्थापन झालेच. म्हणजेच एखाद्याने जीवनात आनंदी व्हावे , समृद्ध व्हावे , प्रगत व्हावे ही जर श्रींची इच्छा असेल तर कोणी कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी अखेरीस सगळे शुभच होते. म्हणूनच तर संभाजी महाराजांना एवढा त्रास देऊन , त्यांची अडवणूक करून सुद्धा ते आज मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवतात, आणि त्यांना आडवे जाणाऱ्यांना कोणी चिटपाखरूही ओळखत नाही.
प्रगती करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मग एखाद्याने प्रगती केली किंवा त्याचे नाव मोठे झाले तर आपले नुकसान होईल असे मनात येण्याचे काहीच कारण नाही.
मी काही ओळी नमूद करू इच्छितो…
स्वतःचा विचार नक्कीच व्हावा पण त्यात स्वार्थ नसावा । एखाद्यावर राग असू शकतो पण त्यावर द्वेष व मत्सर नसावा। श्रींच्या दयेने आयुष्य सगळ्यांना लाभले आहे ते समृद्ध बनवण्यासाठीच, झालेच तर सर्वांचा त्यास हातभार असावा ।
म्हणूनच जर मराठी बाणा व कणा ताठ ठेवायचा असेल तर प्रत्येक मराठी माणसाला ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे सूत्र पाळावेच लागेल. जेव्हा असे होईल तेव्हा आपण नक्कीच असे अभिमानाने म्हणू की ‘दिल्लीचे ही तक्त राखतो आणि राज्यही करतो महाराष्ट्र माझा’ ।।

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
Stress Management
Stress is a commonly used word nowadays, from working people to non-working, and from post-graduates to school-going kids.
Before elaborating on this word, let us understand what stress is – ‘Stress is a natural feeling of not being able to cope with specific demands and events that makes you feel frustrated, angry, or nervous.’
Now, let us understand why anyone gets stressed. It is a natural reaction to pressure caused by several factors :
- Inability to accept failure or uncertainty;
- Negative self-talk;
- Unrealistic expectations;
- Unpreparedness;
- Life transitions;
- Competitiveness;
- Comparisons with others;
- Family issues;
- Relationship difficulties.
Whenever anyone gets stressed, there are some unwanted symptoms :
- Rapid heartbeat;
- Headache;
- Stiff neck;
- Tight shoulders;
- Backache;
- Rapid breathing;
- Sweating and sweaty palms;
- Upset stomach, nausea, or diarrhea;
- Sleep trouble;
- Weakening of the immune system;
- Negative/self-critical thinking;
- Confusion;
- Racing thoughts;
- Going blank;
- Difficulties with problem-solving.
There are many myths about stress. The most common one is that it is not at all good; however, the facts are :
- It is not at all bad;
- It is a strong incentive for individuals to do their best;
- It poses a challenge for individual achievement;
- It can be positive, helping you to be motivated and focused;
- Low levels of stress are manageable, in fact, necessary & normal.
If there is an issue, then there will be a solution.
Here are some necessary STEPS to overcome stress :
- Identifying stress factors;
- Identify stress relievers;
- Manage your Time;
- Relax;
- Follow routine;
- Ask for help;
- Practice breathing techniques;
- Exercise.
There is a key for every lock; just make an effort to search for that key…✍️

AV Fitness Hub
दोन fitness freak मित्रांच्या संकल्पनेतून वाईमध्ये सुरु झालेली प्रशस्त gym म्हणजे AV Fitness Hub.

Gym म्हणजे नुसते वजने उचलणे नसून, विविध प्रकारचे व्यायाम करणे होय, जसे cardio, strength training, agility and stamina training म्हणूनच gym मध्ये weight training machines बरोबर ropes, hammer, medicine balls, monkey ladder, abductor अश्या अनेक machines उपलब्ध आहेत.
युवकांपासून वृदधापर्यंत तसेच महिलांच्या fitness साठी सगळ्या सुविधा येथे उपलब्ध आहेत जसे separate changing room, cardio section, चांगले training, diet consultation, BMI management, weight management, इत्यादी…
असे म्हणतात ‘Health is Wealth’, AV Fitness Hub पण ह्याच सिद्धांतावर काम करते. तसेच, AV Fitness Hub ची monthly / yearly membership affordable आहे.
लिहण्यासारखे खूप आहे पण स्वतःच्या डोळ्यांनी बघून स्वतः अनुभव घेणे नेहमीच श्रेयस्कर. म्हणून एकदा नक्की भेट द्या :
AV Fitness Hub, महिला मंडळ शाळेजवळ, कन्याशाळा road, गणपती आळी, वाई. 9049577886 / 8624969691

Door to the Past
Everyone has a past.
There are all kinds of memories, some that we love to archive for a lifetime, while some we try very hard to delete from our life.
Still, human nature is to search and dig out those memories which caused emotional turbulence or disturbance in our life. We tend to recall them again, as we like to keep attached to those thoughts and events which motivate us to overthink.
Many doors lead us to the past. Hence it is advisable to keep doors to the past always locked.
If we keep it open, it leads to a thought rush leading to overthinking. It has an unwanted impact on our bodies and mind. Even if we want to unlock the door to the past, be careful to recall those experiences which can give us a learning experience and leads us to development. It is what we call mind control.

So we must command our minds to recall those memories which give us happiness, hope to live, motivation to succeed, and inspiration for living a happy and prosperous life.

India and its happiness
Today is the International Day Of Happiness. Let us talk about happiness surveys done in the world.
In 2021, almost the same countries topped the list in a survey on the happiness index of 149 countries. These surveys signify how happy the citizens of a particular country are.
I have noted down the names of the top 20 happiest countries.
| 1. Finland | 6. The Netherlands | 11. Canada | 16. Ireland |
| 2. Denmark | 7. Sweden | 12. Australia | 17. Germany |
| 3. Switzerland | 8. New Zealand | 13. United Kingdom | 18. United States |
| 4. Iceland | 9. Austria | 14. Israel | 19. The Czech Republic |
| 5. Norway | 10. Luxembourg | 15. Costa Rica | 20. Belgium |
The survey on happiness uses some of the following parameters :
- GDP per capita
- Social support
- Healthy life expectancy
- Freedom to make life choices
- Generosity
- Perceptions of corruption
India is a new entrant to the bottom-ten group. Its rankings from 2013 to 2021 are as follows:
| Year | Ranking |
| 2021 | 139 |
| 2020 | 144 |
| 2019 | 140 |
| 2018 | 133 |
| 2017 | 122 |
| 2016 | 118 |
| 2015 | 117 |
| 2014 | 117 |
| 2013 | 111 |
It is rightly said, “Happiness leads to Prosperity.”
Here is the list of top 20 prosperous countries:
| 1. Denmark | 2. Norway | 3. Sweden |
| 4. Finland | 5. Switzerland | 6. The Netherlands |
| 7. Luxembourg | 8. New Zealand | 9. Germany |
| 10. Iceland | 11. Austria | 12. Ireland |
| 13. United Kingdom | 14. Singapore | 15. Canada |
| 16. Australia | 17. Estonia | 18. Hong Kong |
| 19. Japan | 20. United States |
Our unhappiness is hampering the progress of our country. The happiness index of any country depends upon the happiness of its citizens. So, friends, if we want to see our India on top of the list, we need to take immediate and long-lasting action for our happiness…✍️

क्षमा
क्षमा का अर्थ है नकारात्मक भावनाओं को सकारात्मक दृष्टिकोण में बदलना। यह दूसरों के लिए भलाई की कामना करने की बढ़ी हुई क्षमता की प्रक्रिया है।
किसी अनचाही घटना के जिम्मेदार व्यक्ति को जिम्मेदारी से मुक्त करना, क्षमा करने वाला कार्य है।
क्षमा बिना शर्त होती हैं; यह बिना किसी अपेक्षा के प्रदान की जाती है और मांगा जाती है। किसी भी रिश्ते में, रिश्ते को बनाए रखने में माफी एक महत्वपूर्ण भूमिका निभाती है।
मनुष्य गलती करने के लिए प्रवृत्त होता है। क्षमा उन गलतियों पर ध्यान केंद्रित करने में मदद करती है, न कि किसने उन गलतियों को किया। जब हर कोई क्षमा के लिए परस्पर दृष्टि रखता है, तो यह एक लंबे रिश्ते में विकसित होता है।
अध्ययनों से पता चलता है कि जो लोग क्षमा करते हैं वे क्रोध करने वालों की तुलना में अधिक खुश और स्वस्थ होते हैं।
- जितने अधिक क्षमाशील लोग होते हैं, वे उतनी ही कम बीमारियों से पीड़ित होते हैं। कम क्षमा करने वाले लोगों ने अधिक संख्या में स्वास्थ्य समस्याओं की सूचना दी।
- क्षमा करने वाले लोग कम क्रोधित होते हैं, कम आहत महसूस करते हैं, अधिक आशावादी, दयालु और आत्मविश्वासी होते हैं।
क्षमा एक विकल्प है, भले ही उस चुनाव को करने में लंबा समय लगे।
प्रक्रिया के दौरान व्यक्ति नकारात्मक भावनाओं को महसूस कर सकता है। जब क्षमा की प्रक्रिया पूरी हो जाती, तब व्यक्ति क्रोध जैसी नकारात्मक भावनाओं की जगह सहानुभूति और करुणा जैसी सकारात्मक भावनाओं को महसूस करता हैं।
क्षमा स्थिति को नया अर्थ दे सकती है। यह बातचीत में सुधार कर सकता है और दोनों लोगों के लिए सुलह को बढ़ावा दे सकता है (एक क्षमा मांगनेवाला और दूसरा क्षमा करने वाला)।

क्षमा के परिणाम, जिनका समग्र कल्याण पर प्रभाव पड़ता है, उनमें शामिल हैं:
- सकारात्मक सोच की बहाली;
- रिश्तों की बहाली
- चिंता में कमी;
- मजबूत एकाग्रता;
- आत्म-सम्मान बढ़ाया;
- आशा की एक बड़ी उम्मीद और;
- नकारात्मक प्रभाव और लक्षणों में कमी;
- तनाव से निपटने और राहत पाने की क्षमता में वृद्धि।
सुखी और समृद्ध जीवन के लिए व्यक्ति को क्षमा करने की क्षमता को विकसित और बनाए रखना चाहिए…✍
क्षमा अतीत को नहीं बदल सकती, लेकिन यह भविष्य जरूर बदल देती है ।

न जाने लोग आजकल कैसे रिश्ते निभाते हैं ?
न जाने लोग आजकल कैसे रिश्ते निभाते हैं ?
दूसरोंकी की बाते समझने का प्रयास करते हैं,
लेकिन अपनोको नासमझ समझते हैं।
न जाने लोग आजकल कैसे रिश्ते निभाते हैं ?
दूसरोंकी बड़ी से बड़ी गलती को माफ कर देते हैं,
लेकिन अपनोंकी छोटी गलती को भी जिंदगीभर पकड़के बैठते हैं।
न जाने आजकल लोग कैसे रिश्ते निभाते हैं ?
दूसरोसे हुआ झगड़ा जल्द से सुलझा लेते हैं,
लेकिन अपनोंसे ता-उम्र जंग जारी रखते हैं।
न जाने लोग आजकल कैसे कैसे रिश्ते निभाते हैं ?
दूसरोंकी खुशियोंमे बिन बुलाए भी शरीक हो जाते हैं,
लेकिन अपनोंकि खुशी में बुलाने पर भी जाने से इतराते है।
न जाने लोग आजकल कैसे रिश्ते निभाते हैं ?
जिंदगी आसान नहीं दोस्तो,
पराए कब साथ छोड़ दे समझ न पाओगे।
खून के रिश्ते आखिर खून के रिश्ते होते हैं,
थोडासा संभाल लो तो, जिंदगी भर साथ निभाएंगे ।
जिंदगी भर साथ निभाएंगे।

Forgiveness
Forgiveness implies replacing negative emotions with positive attitudes. It is a process of an increased ability to wish good for others, especially for the offender. It is an excusing or pardoning act to release the offender from responsibility for an action or forgetting the incident and the person responsible for it.
Forgiveness is unconditional; it is granted and asked without any expectation. In any relationship, forgiveness plays a crucial role in maintaining a relationship. Humans are prone to make mistakes. Forgiveness helps to focus on mistakes rather than who committed those mistakes. When everyone has a mutual viewing for forgiveness, then it develops in a long relationship.
Studies show that people who forgive are happier and healthier than those who hold resentments.
- The more forgiving people are, the less they suffer from a wide range of illnesses. The less forgiving people reported a more number of health problems.
- Forgiving people become less angry, feel less hurt, are more optimistic, compassionate, and self-confident.
Forgiveness is a choice, even if it takes a long time to make that choice.
One may feel negative emotions during the process. When completed, the person will have replaced negative emotions associated with unforgiveness like anger with positive emotions like empathy and compassion.
It may give new meaning to the situation. It may improve interactions and promote reconciliation for both people (one asking for forgiveness and the other giving it).

Outcomes of forgiveness that have an impact on overall wellbeing include:
- Reduction in negative affect and symptoms;
- Restoration of positive thinking;
- Restoration of relationships;
- Reduction in anxiety;
- Strengthened concentration;
- Raised self-esteem;
- A greater sense of hope;
- Enhanced capacity for conflict management and;
- Increased ability to cope with stress and find relief.
Forgiveness may not change the past, but it does change the future.
For happy and prosperous life, one must develop and maintain the capacity to forgive…✍

