आनंद

माझ्या मित्रांनो, खरंच सांगायचे तर, आपल्या जगाला खरोखरच श्रीमंत लोकांपेक्षा अधिक आनंदी लोकांची आवश्यकता आहे आणि मला माहित आहे की आपण स्वतःच्या आणि आपल्या सभोवताल पाहिलं तर आपण नक्कीच माझ्याशी सहमत व्हाल.

आजकाल आपल्याकडे सर्व काही आहे, परंतु तरीही असे वाटते की काहीतरी हरवले आहे.

आणि ती गोष्ट म्हणजे आनंद ☺️

आपण आनंदाचा सर्वत्र शोध घेतो परंतु आपल्याला तो सापडत नाही. आपल्या अपयशाचे मूळ कारण हे आहे की आपण आनंद स्वतःमध्ये शोधण्याऐवजी बाहेर शोधत आहोत.

अनेकांना वाटत असेल की खरोखर आनंदी जीवन आणि आनंद म्हणजे काय; आनंद ही एक मानसिक किंवा भावनिक अवस्था आहे ज्यात समाधानापासून सकारात्मक भावनांचा समावेश आहे.

मी आनंदावर एक सुंदर व्हिडिओ पाहिला ‌होता, त्या व्हिडिओमध्ये नमुद करण्यात आलेले काही मुद्दे :

आपण सर्व विचार करतो –

कठोर परिश्रम ► यश ►आनंद

पण प्रत्यक्षात ;

आनंद ► कठोर परिश्रम ► यश

म्हणजेच आनंदामुळे समृद्धी येते.

आपण जगातील सर्वात आनंदी देश आणि समृद्ध देशांची सूची पाहिल्यास आपल्याला दोन्ही यादीमध्ये जवळजवळ समान नावे आढळतील. हे सिद्ध करते की “आनंद समृद्धी आणतो”.

आनंद संक्रमक आहे, जर आपण आनंदी असाल तर आपले कुटुंब, मित्र आणि नातेवाईक अधिक आनंदी होतील. आनंद आपल्यामध्ये सकारात्मक बदल आणतो, ज्यामुळे आपला आत्म-विकास होतो.

एक आनंदी व्यक्तीमध्ये अनेक चांगले गुण आढळून येतात, जसे की :

सकारात्मक ;
आशावादी ;
कमी ताण ;
शांत ;
उत्साही ;
आयुष्यमान.

आनंदी राहणे, खरोखर आपले आयुष्य परिपूर्ण जगण्यास मदत करते. हे आपल्याला यश आणि समृद्धी तसेच आपल्या देशाच्या यश आणि समृद्धीमध्ये मदत करते. एक आनंदी आणि सकारात्मक व्यक्ती 1000 हून अधिक लोकांना आनंदी करू शकते. आपणास खरोखर जगामध्ये बदल हवा असेल तर प्रथम आपण आपल्या पातळीवर तो बदल करणे आवश्यक आहे.

जग आनंदी लोकांनी परिपूर्ण आहे आणि आपल्याला एकही सापडत नसेल तर या वर्षी तुम्ही एक व्हा.

बदल करण्यासाठी स्वतःमध्ये बदल आणा.

आपल्या जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आनंदी व्यक्ती व्हा.

मराठी माणूस

‘स्वराज्य रक्षक संभाजी महाराज’ ही मराठी serial बघताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की एखाद्या मराठी माणसाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी, त्याला मागे खेचण्यासाठी बाहेरच्यांपेक्षा जवळची व ओळखीची व्यक्ती किती कारणीभूत असतात ते. साक्षात शिवपुत्राला स्वकीयांकडूनच जर एवढा त्रास होऊ शकतो तर प्रगती करणाऱ्या सामान्य व्यक्तीला किती त्रास होत असेल. हो नक्कीच होत असणार, म्हणूनच तर मराठी माणूस एवढा शूरवीर, धाडसी तरी तो नेहमी आपल्या पाठीवर ढाल घेऊन असतो कारण त्याला कुठेतरी माहीत असते की आपल्यावर चुकून ही वार झाला तर तो पाठीवरची होईल, आणि तो करणारे आपलेच असतील. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून ते वारंवार सिद्ध झाले आहे.

पण, एक मराठी माणूस म्हणून मला एक प्रश्न नेहमीच पडतो की आपल्याच माणसाला मागे खेचून काय फायदा होत असेल ? , कारण एखाद्याला मागे खेचताना मागे खेचणारा व्यक्ती ही आपसूक मागेच जातो , म्हणजेच ना त्याची प्रगती होत ना दुसऱ्याची , किती संकुचित वृत्तीचे प्रमाण असेल हे. ह्याच वृत्तीमुळे, मराठी समाज ज्याची धमक दिल्ली वर राज्य करण्याची आहे , तो समाज ७० वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही एकही पंतप्रधान देऊ शकला नाही. चित्रपटसुष्टी एका मराठी माणसाने निर्माण केली पण आज एकही मराठी नट किंवा नटी Bollywood मध्ये top ला सध्या तरी नाही. ज्या क्रिकेट टीम मध्ये अर्ध्याहून अधिक मराठी players असायचे त्या टीम मध्ये आता मराठी player कधीतरी दिसतो. जे राज्य कधी पहिल्या स्थानावर होते ते आता सहाव्या स्थानावर आहे. ह्या सगळ्याला कुठेतरी आपली संकुचित वृत्तीच कारणीभूत असावी ह्याला दुमत नसावे.

आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना ही स्वराज्य स्थापन करताना स्वकीयांकडून त्रास झाला होता, आणि तो मोडून काढत महाराजांनी अखेर स्वराज्य स्थापन केलेच. ते नेहमी म्हणत ‘स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ‘ , म्हणजेच ज्यांनी स्वराज्याला विरोध केला त्यांनी कुठेतरी श्रींच्या आशीर्वादाबद्दलच प्रश्न चिन्ह उभे केले. कितीही उलटसुलट प्रयत्न झाले तरी अखेरीस स्वराज्य स्थापन झालेच. म्हणजेच एखाद्याने जीवनात आनंदी व्हावे , समृद्ध व्हावे , प्रगत व्हावे ही जर श्रींची इच्छा असेल तर कोणी कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी अखेरीस सगळे शुभच होते. म्हणूनच तर संभाजी महाराजांना एवढा त्रास देऊन , त्यांची अडवणूक करून सुद्धा ते आज मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवतात, आणि त्यांना आडवे जाणाऱ्यांना कोणी चिटपाखरूही ओळखत नाही.

प्रगती करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मग एखाद्याने प्रगती केली किंवा त्याचे नाव मोठे झाले तर आपले नुकसान होईल असे मनात येण्याचे काहीच कारण नाही.

मी काही ओळी नमूद करू इच्छितो…

स्वतःचा विचार नक्कीच व्हावा पण त्यात स्वार्थ नसावा । एखाद्यावर राग असू शकतो पण त्यावर द्वेष व मत्सर नसावा। श्रींच्या दयेने आयुष्य सगळ्यांना लाभले आहे ते समृद्ध बनवण्यासाठीच, झालेच तर सर्वांचा त्यास हातभार असावा ।

म्हणूनच जर मराठी बाणा व कणा ताठ ठेवायचा असेल तर प्रत्येक मराठी माणसाला ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ हे सूत्र पाळावेच लागेल. जेव्हा असे होईल तेव्हा आपण नक्कीच असे अभिमानाने म्हणू की ‘दिल्लीचे ही तक्त राखतो आणि राज्यही करतो महाराष्ट्र माझा’ ।।

जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!

What money cannot buy ???

You can buy a big house with money,
but you cannot buy a home.

You can buy a luxurious bed with money,
but you cannot buy sleep.

You can buy delicious food with money,
but you cannot buy an appetite.

You can buy expensive medicines with money,
but you cannot buy health.

You can buy costly watches with money,
but you cannot buy time.

You can gather people around you with money,
but you cannot buy friendship and love.

You can buy all the things you need with money,
but you cannot buy happiness.

Amol Dixit- Life Coach

Importance of Personality Development and Communication skills ( Marathi )

Everyone is born unique; we all possess certain traits that make us unique. These traits define who we are and how we respond to situations.

Personality and Professionality Development means enhancing and grooming our outer and inner selves to bring about a positive change in our life.

Skill Development

Through self-development, one can achieve Skill development.

Improved training and skill development are critical for providing decent employment opportunities to the growing youth population. It should aim to empower all individuals through improved skills, knowledge, and qualifications to provide access to decent employment.

Self-development is a lifelong process. It is a way for people to assess their skills and qualities, consider their aims in life, and set goals to realize and maximize their potential.

Self-development can be initiated or achieved in personality development sessions and training. It covers activities that improve awareness and identity and develop talents.

The topics can encompass anything that involves your transformation as a person. It means becoming the best you can be and reaching your potential. It is usually achieved by looking internally and then changing your action externally. It demands a lot of effort, knowledge, passion, and dedication.

Self-development sessions should be able to create the following results among students/participants:

  • Improved self-awareness;
  • Improved self-knowledge;
  • Improved skills by learning new ones;
  • Building or renewing identity/self-esteem;
  • Developed strengths or talents;
  • Improvement in a career;
  • Identifying potentials;
  • Employability;
  • Enhancement of lifestyle, the quality of life, and time management;
  • Improvement of health;
  • Improvement of wealth or social status;
  • Improvement in social relations or emotional intelligence.

Be a ‘better’ person than you were yesterday.

Employability Skills Trainer

Stress Management

Stress is a commonly used word nowadays, from working people to non-working, and from post-graduates to school-going kids.

Before elaborating on this word, let us understand what stress is – ‘Stress is a natural feeling of not being able to cope with specific demands and events that makes you feel frustrated, angry, or nervous.’

Now, let us understand why anyone gets stressed. It is a natural reaction to pressure caused by several factors :

  • Inability to accept failure or uncertainty;
  • Negative self-talk;
  • Unrealistic expectations;
  • Unpreparedness;
  • Life transitions;
  • Competitiveness;
  • Comparisons with others;
  • Family issues;
  • Relationship difficulties.

Whenever anyone gets stressed, there are some unwanted symptoms :

  • Rapid heartbeat;
  • Headache;
  • Stiff neck;
  • Tight shoulders;
  • Backache;
  • Rapid breathing;
  • Sweating and sweaty palms;
  • Upset stomach, nausea, or diarrhea;
  • Sleep trouble;
  • Weakening of the immune system;
  • Negative/self-critical thinking; 
  • Confusion; 
  • Racing thoughts; 
  • Going blank;
  • Difficulties with problem-solving.

There are many myths about stress. The most common one is that it is not at all good; however, the facts are :

  • It is not at all bad;
  • It is a strong incentive for individuals to do their best;
  • It poses a challenge for individual achievement;
  • It can be positive, helping you to be motivated and focused;
  • Low levels of stress are manageable, in fact, necessary & normal.

If there is an issue, then there will be a solution. 

Here are some necessary STEPS to overcome stress :

  • Identifying stress factors;
  • Identify stress relievers;
  • Manage your Time;
  • Relax;
  • Follow routine;
  • Ask for help;
  • Practice breathing techniques;
  • Exercise.

There is a key for every lock; just make an effort to search for that key…✍️

Stress Management Coach

← Back

Thank you for your response. ✨

Personality and Professionality Development (PPD)

Everyone is born unique; we all possess certain traits that make us unique. These traits define who we are and how we respond to situations.

Personality and Professionality Development means enhancing and grooming our outer and inner selves to bring about a positive change in our life.

We, at the program, will discuss and concentrate on traits that are essential to be successful in Life, Relationships, Education, Career, and many other aspects of life.

This program will help participants in the following ways:

  • To understand yourself and others in a better way and to look at the world with a positive perspective;
  • It will help you to know about the traits which you have and which you need to develop;
  • It will help to know your strengths and weaknesses;
  • In initiating the process of boosting confidence;
  • Improving communication and language speaking abilities;
  • Widening your scope of knowledge;
  • Developing certain hobbies or skills;
  • Learning etiquette and manners;
  • Adding style and grace to the way you look, talk, and walk.

After all, a personality and professional development program is nothing but a tool that helps everyone to –

  • To create a good impression about themselves on others;
  • To build and develop relationships;
  • In education and career;
  • Improving your financial needs.
Coach and Trainer

जिंदगी एक सफर

जिंदगी एक सफर हैं, जो कभी न कभी रुकेगा ही,
तो क्यों न इस सफर को सुहाना बनाया जाए।

अनेकों लहमे होंगे इस सफर में, कुछ खट्टे कुछ मिटे,
उन्हें अपनाकर क्यो न आगे बड़ा जाए।

सफर में, हर बात मन मुताबिक तो न होगी कभी,
जो हुआ है क्यो न उसे मन से अपनाया जाए।

सभी मुसाफिर है,
सभी को उतरना ही है,
तो क्यो न मुस्कुराते हुए अपनी मंजिल तय की जाए।

कल क्या हो किसने जाना, शायद कल हो ही ना,
तो क्यो न आज को ही यादगार बनाया जाए।

जिंदगी एक सफर हैं, जो कभी न कभी रुकेगा ही,
तो क्यों न इस सफर को सुहाना बनाया जाए।

Life Coach

AV Fitness Hub

दोन fitness freak मित्रांच्या संकल्पनेतून वाईमध्ये सुरु झालेली प्रशस्त gym म्हणजे AV Fitness Hub.

Gym म्हणजे नुसते वजने उचलणे नसून, विविध प्रकारचे व्यायाम करणे होय, जसे cardio, strength training, agility and stamina training म्हणूनच gym मध्ये weight training machines बरोबर ropes, hammer, medicine balls, monkey ladder, abductor अश्या अनेक machines उपलब्ध आहेत.

युवकांपासून वृदधापर्यंत तसेच महिलांच्या fitness साठी सगळ्या सुविधा येथे उपलब्ध आहेत जसे separate changing room, cardio section, चांगले training, diet consultation, BMI management, weight management, इत्यादी…

असे म्हणतात ‘Health is Wealth’, AV Fitness Hub पण ह्याच सिद्धांतावर काम करते. तसेच, AV Fitness Hub ची monthly / yearly membership affordable आहे.

लिहण्यासारखे खूप आहे पण स्वतःच्या डोळ्यांनी बघून स्वतः अनुभव घेणे नेहमीच श्रेयस्कर. म्हणून एकदा नक्की भेट द्या :

AV Fitness Hub,  महिला मंडळ शाळेजवळ, कन्याशाळा road, गणपती आळी, वाई. 9049577886 / 8624969691


Door to the Past

Everyone has a past.

There are all kinds of memories, some that we love to archive for a lifetime, while some we try very hard to delete from our life.

Still, human nature is to search and dig out those memories which caused emotional turbulence or disturbance in our life. We tend to recall them again, as we like to keep attached to those thoughts and events which motivate us to overthink.

Many doors lead us to the past. Hence it is advisable to keep doors to the past always locked.

If we keep it open, it leads to a thought rush leading to overthinking. It has an unwanted impact on our bodies and mind. Even if we want to unlock the door to the past, be careful to recall those experiences which can give us a learning experience and leads us to development. It is what we call mind control.

So we must command our minds to recall those memories which give us happiness, hope to live, motivation to succeed, and inspiration for living a happy and prosperous life.

Life Coach

India and its happiness

Today is the International Day Of Happiness. Let us talk about happiness surveys done in the world.

In 2021, almost the same countries topped the list in a survey on the happiness index of 149 countries. These surveys signify how happy the citizens of a particular country are.

I have noted down the names of the top 20 happiest countries.

1. Finland6. The Netherlands11. Canada16. Ireland
2. Denmark7. Sweden12. Australia17. Germany
3. Switzerland8. New Zealand13. United Kingdom18. United States
4. Iceland9. Austria14. Israel19. The Czech Republic
5. Norway10. Luxembourg15. Costa Rica20. Belgium

The survey on happiness uses some of the following parameters :

  • GDP per capita
  • Social support
  • Healthy life expectancy
  • Freedom to make life choices
  • Generosity
  • Perceptions of corruption

India is a new entrant to the bottom-ten group. Its rankings from 2013 to 2021 are as follows:

Year Ranking
2021 139
2020 144
2019 140
2018 133
2017 122
2016 118
2015 117
2014 117
2013 111

It is rightly said, “Happiness leads to Prosperity.”

Here is the list of top 20 prosperous countries:

1. Denmark         2. Norway3. Sweden
4. Finland5. Switzerland6. The Netherlands
7. Luxembourg8. New Zealand9. Germany
10. Iceland11. Austria12. Ireland
13. United Kingdom14. Singapore15. Canada
16. Australia17. Estonia18. Hong Kong
19. Japan20. United States 

Our unhappiness is hampering the progress of our country. The happiness index of any country depends upon the happiness of its citizens. So, friends, if we want to see our India on top of the list, we need to take immediate and long-lasting action for our happiness…✍️

Life Coach

हर इंसान पर खुदका, अपनोंका, दूसरोंका, या परिस्थितिका कोई न कोई दबाव होता ही हैं, लेकिन जो इंसान इस दबाव को अच्छी तरह संभालते हुए आगे बढ़ता हैं, उसी का जीवन हीरे जैसा निखरता हैं ।